Categories

Most Viewed

Dr. Ambedkar

26 सप्टेंबर 1944 भाषण

“युद्धानंतर हुकूमशाही प्रस्थापित होता कामा नये.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर मद्रासहून राजमहेंद्रीकडे जाण्यासाठी सोमवारी रात्री 25 सप्टेंबर 1944 ला निघाले. ते

25 सप्टेंबर 1932 भाषण

“पुणे करारनामा बंधनकारक समजून स्पृश्य बंधुंनी कृती करावी.” पुण्याला म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधे तडजोड होऊन एक नवीन

25 सप्टेंबर 1928 भाषण

“अस्पृश्यतेचा उगम जाती भेदातूनच.” मंगळवार दिनांक 25 सप्टेंबर 1928 रोजी रात्री 8 वाजता मुंबईतील दादर गणेशोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व

24 सप्टेंबर 1944 भाषण

“आपल्या धार्मिक, सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे.” तारीख 24 सप्टेंबर 1944 रोजी सकाळी 10 वाजता मद्रास

24 सप्टेंबर 1944 भाषण 1

“सत्तेवर असूनही ब्राह्मणेतर पक्षाला ब्राह्मण्य नष्ट करता आले नाही.” दक्षिण भारतात 1920-1936 या काळात ब्राह्मणेतरांचा पक्ष, जस्टिस पार्टी फार प्रबळ

24 सप्टेंबर 1941 भाषण 2

“शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा.” मद्रास इलाखा शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या विद्यमाने मद्रास येथील मेमोरियल हॉल, पार्क टाऊन

24 सप्टेंबर 1941 भाषण

“इंग्रजांना वाचविण्यात यावे म्हणून नाही तर आपल्या घराची राख रांगोळी होऊ नये म्हणून.” गेले महायुद्ध बंद झाल्यापासून महार लोकांना पलटणीमध्ये

23 सप्टेंबर 1944 भाषण

“भारताच्या भावी राज्यघटनेत कामगारांच्या राजकीय हक्कांना प्राधान्य दिले पाहिजे.” एम्. अँड एस्. एम्. रेल्वे एम्प्लाईज युनियनने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पेरांबुर

Forgot Password