Categories

Most Viewed

Month: July 2022

23 जुलै 1950 भाषण

“वकिलीच्या व्यवसायात नीतीमत्ता राखली पाहिजे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे औरंगाबाद येथे तारीख 21 जुलै 1950 रोजी दुपारी येऊन दाखल झाले.

22 जुलै 1950 भाषण

“संघटनेनेच राजकीय शक्ती प्राप्त होणार आहे.” दिनांक 21 जुलै 1950 शुक्रवार रोजी भारत सरकारचे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनमाड मार्गाने

21 जुलै 1946 भाषण

“या देशातील कोणतेही राजकीय पक्ष आमच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देत नाहीत.” पुणे येथील अहिल्याश्रमात दिनांक 21 जुलै 1946 रोजी दुपारी

20 जुलै 1927 भाषण

“महार जातीवरील आप्पलपोटेपणाचा आरोप निराधार.” बुधवार तारीख 20 जुलै 1927 रोजी सायंकाळी साडे सात वाजता पुणे येथील मांगवाडयात पुण्याच्या ”

20 जुलै 1937 भाषण

“शिस्त व संघटना हेच आपल्या पक्षाचे ध्येय.” स्वतंत्र मजूर पक्षातील मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या सभासदांची पहिली सभा मंगळवार तारीख 20 जुलै

20 जुलै 1952 भाषण

“शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का ?” डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना दिनांक 20 जुलै 1952 रोजी महार समाज

15 जुलै 1933 भाषण

“हिंदू समाजाने आपली शक्ती सामाजिक सुधारणेसाठी प्रामाणिकपणे खर्च करावी.” डॉ. आंबेडकर अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत, अशी ओरड करणाऱ्या हिंदू सभावाल्यांना

14 जुलै 1952 भाषण

“सार्वजनिक फंडाचा योग्य वापर करावा.” दिनांक 14 जुलै 1952 रोजी मुंबई येथील दामोदर हॉलमध्ये अस्पृश्य कार्यकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले.

Forgot Password