Categories

Most Viewed

04 सप्टेंबर दिनविशेष

1921 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू छत्रपतींना एक पत्र पाठवून 200 पौंड पाठवण्याची विनंती केली.

1925 : पुणे नगर पालिकेत महात्मा ज्योतीबा फुले पुतळ्याचा ठराव चर्चेला आला.

1927 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कार पूर्वक समतेचा कार्य प्रचार करण्यासाठी समाज समता संघ ही संस्था स्थापन केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password